केंद्रीय गृह खात्याकडून लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांना पुरस्कार जाहीर
नाशिक : महाराष्ट्राभर गाजलेले शिर्डी येथील दुहेरी हत्याकांड प्रकरणी दोन तरूण रचित पाटणी व प्रवीण गोंदकर हे दुहेरी हत्याकांड मोठ्या प्रमाणावर गाजले...
कोरोनाचे संकट नष्ट होवू दे ! सर्वांना आनंदी आयुष्य जगू दे ! मुख्यमंत्र्यांचे पांडूरंगाला...
सोलापूर : आषाढी एकादशीनिमित्त आज पहाटे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा झाली. दरवर्षी...
पट्टीच्या पोहणाऱ्यांकडून विहिरीत शोध ; अखेर तासाभराच्या प्रयत्नानंतर मृतदेह सापडला
जळगाव ( प्रतिनिधी ) जळगाव शहरातील मेहरूण तलाव बगीचा परिसरात असणाऱ्या एका मोठ्या विहिरीत २४ वर्षीय तरुणाने उडी घेत आत्महत्या केल्याची घटना...
जालना -शिवराज नारीयलवाले मारहाण प्रकरणी पोलीस उपनिरिक्षकासह 5 कर्मचारी निलंबित
जालना : शहरातील शिवराज नारियलवाले यांना जालन्यातील दीपक हॉस्पिटलमध्ये झालेल्या अमानूष, रानटी मारहाणीचा व्हीडिओ काल समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाला होता. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकासह...
आरक्षणाच्या मागणीसाठी सर्व मराठा संघटनांनी एकाच व्यासपीठावरून लढा उभारावा आ.विखे पाटील यांचे आवाहन
ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी पूर्ण करण्यासाठी समाजातील सर्व संघटनांनी आता एकत्रित येवून एका व्यासपीठावरुन पुढील लढा ...
आताची सर्वात मोठी बातमी: महाराष्ट्रातील लॉकडाऊन 15 मे पर्यंत वाढला , मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
मुंबई : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील लॉकडाऊन आणखी वाढला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत लॉकडाऊनबाबत चर्चा झाली आहे. एक मे पर्यंत असलेला...
ऑक्सिजनचा पुरवठा बंद झाल्यामुळे डॉक्टरांनी रुग्णांना दिला बळजबरीने डिस्चार्ज वाळूंज उद्योगनगरीत बिकट स्थिती
औरंगाबाद/प्रतिनिधी :- ब॒जाजनगरातील अष्टविनायक रुग्णालयाच्या कोविड सेंटरमधून , दिवसभरात ऑक्सिजन नसल्याने ७ ते ८ रुग्णांना डीस्चार्ज देण्यात आल्याची माहिती मिळाली.याबाबत माहिती अशी...
राज्यभरातील सर्व दुकाने सोमवारपासून सुरू होणार; व्यापारी संघटनांच्या बैठकीत ठराव
राज्यभरातील सर्व दुकाने येत्या सोमवारपासून पुन्हा उघडण्याचा ठराव करण्यात आला आहे. राज्यभरातील व्यापारी संघटनांची बैठक आज झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला...
“‘महा-रजतकडे” रुग्ण हक्क परिषदेच्या कार्यकर्त्यांचे कर्जाचे १०० हुन अधिक अर्ज दाखल – अपर्णा साठे
पुणे - कोरोनामुळे नोकरी - व्यवसाय डबघाईला आलेले आहेत. आर्थिक ओढाताण आणि महिन्याच्या बजेटमध्ये लोकांना काटकसर करावी लागत आहे. अश्या परिस्थितीत भांडवला...
राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करावीया मागणीसाठी मुंबई नरिमन पॉइंट येथे भारतीय जनता...
मुंबई/प्रतिनिधी :- महाराष्ट्रातल्या आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालय राजकीय ओबीसी आरक्षणाची बाजू मांडण्यात निष्काळजीपणा केल्याने महाराष्ट्रातील सात जिल्ह्यातील ओबीसींची राजकीय आरक्षणे सर्वोच्च न्यायालयाने...